पुणे शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-07-31 16:48:16
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंजनी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली असून धरणातील जलपातळी झपाट्याने वाढत आहे.
2026-07-31 13:32:14
चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील कन्नमवार जलाशय (दिना प्रकल्प) गुरुवारी (दि. 30 जुलै) सकाळी पूर्ण क्षमतेने भरला असून धरणातून 68 सेंटीमीटर उंचीने पाणी ओसंडून वाहत आहे.
2026-07-30 12:35:37
Latur Tawarja Project Canals: लातूर जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्पाच्या कालव्यांना अखेर पाणी सोडले गेले. शेतकऱ्यांना समाधान मिळाले, तर त्यांना अधिक दाबाने पाणी देण्याची मागणी आहे
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-06-01 18:28:27